कधी कधी माणूस नवीन ठिकाणी आपल्या कामाच्या कारणाने बळेच जात असतो, राहत असतो, सुरुवातीला तो परिसर नकोस वाटतो; पण हळू हळू जसजशी सवय लागते तेव्हा मग मात्र सोडून जाताना त्या परिसराकडे काही/बराच वेळ पाहत असतो. काय असते कळत नाही काय होते कळत नाही, उद्धिष्ट मिळवण्यासाठी माणूस पावले टाकत असतो आणि रस्त्यावरच कधी कधी कसे प्रेम जडते ते त्याला कधी कळतच नाही!

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.